[८७] गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[८८] दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.[८९][९०] भारताने मालिकेत न्यू झीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला[९१] आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला[९२] २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.[९३]
दुवा: [विराट कोहली क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)
दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक website धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
नरेंद्र मोदी शपथविधी सोहळा २०२४ लाइव्ह अपडेट
राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा
त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]
ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.[३]
एकशे छत्तीस एदिसांमध्ये सलामी देताना २३ अर्धशतकीय आणि २१ शतकीय सलाम्यांसोबत ६,६०९ धावा त्यांनी जमविलेल्या आहेत.
भारताने तो सामना १७ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले.[६६] स्पर्धेच्या शेवटी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत कोहलीच्या कामगिरीवर खूष होऊन म्हणाले, "मला सांगावसं वाटतंय, सलामीवीर विराट कोहली खूपच छान खेळला. त्याने खेळलेल्या काही फटकेच त्याची क्षमता सिद्ध करतात."[६७] कोहलीच्या मते ही स्पर्धा म्हणजे त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण होता.[६८]
^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यू झीलंड, मोहाली, २३ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
[२२०] ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो.[२२१] श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला.[२२२] कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला,[२२३] ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[२२२]
एकेकाळी टीम इंडियाने अवघ्या २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी मिळून पहिला डाव रचला आणि नंतर विक्रमी भागीदारी केली.
^ "विराट कोहलीला २०१२ आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू पुरस्कार".